चंद्रपूर-( 3मे )
ना स्क्रिप्ट लिहिता येईना, ना पी टू सी, ना वॉक थ्रू तरी राज्यातील एका नवीन वृत्त वाहिनी नी चंद्रपूरातील एका मिट्टू ला जिल्ह्यात नियुक्त करत पत्रकार क्षेत्राला धक्का दिला आहे?
जो पर्यंत या मिट्टू ला स्क्रिप्ट लिहून देणार नाही तो पर्यंत हा मिट्टू बोलणार नाही असा या पत्रकारिता क्षेत्रात सर्वाना ठाऊक आहे? या मिट्टू नी जवळपास या आधी चार चॅनेल ला काम केले मात्र ते चॅनेल कायमस्वरूपी बंद पडले? चंद्रपूरातील चमडी चोर संजय पत्रकार याच्या दारू च्या अड्ड्यावर हा मिट्टू दारू दुकानदारी संभाळात असताना त्याची तरफदारी करत या संजय नी संपादक चे तळवे चाटत नवीन तरुण हा होतकरू, प्रामाणिक आणि आपला निष्ठावंत करत त्याची या नवीन वृत्त वाहिनीत नियुक्ती करून देण्यात पन्नास हजार रुपये घेत,अनेक तरुण पत्रकारांचा भ्रमनिरास करत या संजय भामट्याने गाढवा पुढे जवाबदारी हार घातला आहे?
संपादक महोदय यांनी जरा या मिट्टू चा इंटरव्हिव घेतला तर सत्य समोर येणारच?
या मिट्टू ला जर 100 ओळी ची बातमी जरी लिहिता आली न त्याला डेली पोस्ट मार्टम तर्फे 5000 रुपये रोख बक्षीस देण्यात येईल असे वरिष्ठ पत्रकार सुनील तायडे यांनी सांगितले आहे!
कुठलेच पत्रकारिता क्षेत्रात
प्रावीण्य नसताना आज पर्यंत फक्त या मिट्टू नी वॉक थ्रू किंव्हा पी टू सी केली असेल तर ते जनते समोर ठेव्हाही? (एकही नाही )
चार ही……
कोनट्यात चॅनेल बंद करून चित झालेल्या या मिट्टू पत्रकाराने अभिषेक केला म्हणे?
अभिषेक ला दोन महाराजानी तंत्र मंत्र देत युक्ती वादाचा झपाटलेला आशिषी स्क्रिपटिंग दिली आहे?
गाढवाला वाघाची नकली खाल लावली की तों वाघ जसा नसतो बनत?
तसाच संजय नी याला आपला मोहरा बनवत ढेकाळी घेत ऍसिडिटी तयार केली आहे?
मिट्टू चे अभिषेक झाल्यावर लवकरच आईस क्रीम दुकानाचे ही चे ही दोन दिवसात चॅनेल प्रमाणे शट डाउन झाले आहे?
आता नवीन वृत्त वाहिनी चे काय होणार या कडे नागरिकांचे लक्ष वेधल्या गेले आहे,या संजय भामट्याने गाढवा पुढे जवाबदारी हार घातला आहे?